या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ₹२५५०; अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या
या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ₹२५५०; अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या नमस्कार मित्रांनो, मुले ही देशाची खरी संपत्ती असतात. मात्र काही मुलांच्या आयुष्यात परिस्थितीमुळे आई-वडिलांचे छत्र हरपते आणि त्यांचे बालपण अडचणीत येते. अशा निराधार, अनाथ किंवा संकटग्रस्त मुलांना संस्थेत न ठेवता कौटुंबिक वातावरणात प्रेमाने वाढता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाची ‘बाल संगोपन योजना २०२६’ महत्त्वाची ठरत आहे. … Read more