कर्जमुक्ती योजनेत मोठा बदल! या शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर
कर्जमुक्ती योजनेत मोठा बदल! या शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजनेत मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’त महत्त्वाचे बदल करण्यात आले असून यापुढे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांच्या लाभाची अट रद्द करण्यात आली आहे. … Read more